कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
तरुणांच्या आजच्या ऊर्जेचा योग्य आणि सकारात्मक वापर करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नवा भारत घडविण्यासाठी आम्ही कार्यरत राहू, असे प्रतिपादन विश्वजीत पवार यांनी केले. भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.