शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार ४२ हजार रुपये पेन्शन…

0
137
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

मानधन योजनेच्या वैशिष्ट्या पैकी एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांचे खाते आधीपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेत आहे, त्यांना मानधन योजनेसाठी स्वतंत्रपणे कागदपत्रे सादर करावी लागत नाही. सन्मान निधी योजनेत नोंदणी करताना सादर केलेले कागदपत्रे मानधन योजनेसाठी ग्राह्य धरली जातात. शिवाय सन्माननिधीतून मिळणाऱ्या रकमेतील काही भाग अंशदानासाठी वापरण्याची सुविधा दिली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगळा परिणाम भरावा लागत नाही.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here