मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
आगामी गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात कोकणवासीय आपल्या गावी जाणार असल्याने महामार्गावरील सर्व अपुरी कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
अपुरी कामे तातडीने पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्ट निर्देश
आगामी गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात कोकणवासीय आपल्या गावी जाणार असल्याने महामार्गावरील सर्व अपुरी कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.