नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
दिवाळीपूर्वी मोदी सरकारने देशातील जनतेसाठी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा करून दिलासा दिला आहे. यामुळे सर्वसामान्य घरगुती बजेट पासून ते सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्याची हमीपर्यंत मोठा बदल होणार आहे.