नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
अंदमान सागरात भारताला नैसर्गिक वायूचे मोठे भांडार सापडले आहे. पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांनी शुक्रवारी (२७ सप्टेंबर ) याची अधिकृत घोषणा केली. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे.