पाकिस्तान रेल्वे अपहरण थरार : १५५ प्रवासी मुक्त, ३० सैनिकासह २७ दहशतवादी ठार.

0
193
Google search engine

गाडीत एकूण ४५० प्रवासी होते व त्यात मुले व स्त्रियांची संख्या लक्षणीय आहे. आत्ता पर्यंतच्या वृत्तानुसार १५५ प्रवासी मुक्त करण्यात पाकिस्तानी लष्करास यश मिळाले असून या कारवाईत ३० पाकिस्तानी सैनिक व २७ बलूच दहशतवादी ठार झाले आहेत. बलूच लिबेरेशन आर्मीने बारकाइने आखलेल्या व पार पाडलेल्या ‘ऑपरेशन मध्ये जाफर एक्सप्रेस रेल्वे रूळ उडवून अडवली असून सर्व प्रवाशांन ओलिस म्हणून ठेवण्यात स्वतंत्र बलूचीस्तान साठी लढणारे आमचे लडाकू यशस्वी झाले आहेत असे बलूच लिबरेशन आर्मी ने जाहीर केले आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here